शासकिय सांख्यिकी–
- ग्रामपंचायत स्थापना – 20.10.1966
- गावची लोकसंख्या – 6370.
- एकूण कुटुंब संख्या – 1069.
- दारिद्रयरेषेवरील कुटुंबसंख्या – 862.
- दारिद्रयरेषेखालील कुटुंबसंख्या – 207.
- गावचा मंत्र स्वच्छतेतून समृध्दीकडे करुन त्यास आर्थिक परिस्थितीचा विचार करुन गावाने निर्मलग्राम योजना गावात यशस्वीपणे राबवून गावाला उत्तम आरोग्य मिळवून दिले आहे.